शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भय्यू महाराज यांचे आदर्श विचार जोपासणे हीच त्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:54 IST

राष्ट्रसंत भय्यू महाराज हे धार्मिक, आध्यात्मिक गुरू होतेच याशिवाय सकल जणांचे ते चांगले मित्र व हितचिंतकही होते. त्यांच्या अशाप्रकारे आकस्मिक जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

ठळक मुद्देमाने-कदम : संगममाहुली येथे अस्थीकलशाचे विसर्जन

सातारा : ‘राष्ट्रसंत भय्यू महाराज हे धार्मिक, आध्यात्मिक गुरू होतेच याशिवाय सकल जणांचे ते चांगले मित्र व हितचिंतकही होते. त्यांच्या अशाप्रकारे आकस्मिक जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. मात्र ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे महान सामाजिक कार्य, आदर्श विचार आपल्यात कायमच राहतील. त्यांचे विचार व सामाजिक कार्य अधिक गतीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा माने-कदम यांनी केले.

भय्यू महाराज यांच्या अस्थीकलशाचे सातारा येथील संगम माहुली येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. चंद्र्रशेखर घोरपडे, रणजित देशमुख, बाबूराव शिंदे, संतोष जाधव, गणेशचंद्र पिसाळ, रविराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘भय्यू महाराज हे विचारांचे व्यासपीठ होते. त्यांच्या विचारांनी आज देशभरात आमच्यासारखे लाखो तरुण कार्यरत आहेत. त्यांचे विचार जोपासणे व वाढविणे हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे.’ बाबूराव शिंदे म्हणाले, ‘एकाच व्यक्तीच्या ठायी असे अनंत सद्गुण असणाऱ्या या राष्ट्रसंताला आज आपण मुकलो आहोत. त्यांची लोकांवर व लोकांची त्यांच्यावर असणारी श्रद्धा ही अफाट आहे. त्यांच्या विचारांचे व आदर्शाचे कायमच जतन व्हावे.’यावेळी गणेशचंद्र पिसाळ, संतोष जाधव, सुशांत निंबाळकर, सुजित आंबेकर, रणधीर जाधव आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

असा सामाजिक संत होणे नाही..भय्यू महाराज यांचे सामाजिक कार्य अफाट आहे. अनेक पिढ्यांना आदर्शवत काम दाखविणाºया या व्यक्तिमत्त्वाचे असे आकस्मिक जाणे हे मनाला न पटणारे आहे. देशासाठी ही एक प्रचंड मोठी सामाजिक हानी ठरली आहे. असा सामाजिक संत यापुढे होणे नाही. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.- श्रीनिवास पाटील, राज्यपाल (सिक्कीम)